“ओठावरील शांत ज्ञानी स्मीत मृत्यूच्या समोर टिकत नाही. पण नाक, कान, डोळे, इत्यादि इंद्रिये निघून गेल्यावर देखील मृत्यूच्या तडाख्यातून एकच वाचून राहते. ते म्हणजे कवटीचे हास्य – आणि ते हास्य म्हणजेच आयुष्याबाबत माणसाचा अंतिम निर्णय होय.”
- जी. ए. कुलकर्णी